top of page





व्यक्ती एक भूमिका चार ; नाव आहे मुफ्ती हारून
सुरेश उज्जैनवाल (सल्लागार संपादक,ग्रामगौरव ) "जिवन, मानवी प्रतिष्ठेचा आदर,विचार,अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर,यासह धर्म आणि विवेकाच्या ...
0 comments


गोपनीय अहवालाच्या आधारे रोहित निकमांची दावेदारी पक्की
• विवेक दे. ठाकरे • ग्रामगौरव | राजकीय वृत्त जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असतांना येथील दोन्ही...
0 comments


पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मिलेट महोत्सवाचे उद्घाटन
पोषक तृणधान्य खरेदीसह महोत्सवातील कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन पुणे, दि. १७ : आरोग्याच्या दृष्टीने अतिशय...
0 comments


शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारा महोत्सव : ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’
नवतंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना ओळख नैसर्गिक आपत्ती पासून बचाव करण्याचे तंत्रज्ञान संशोधित केलेली गुणवत्तापूर्ण रोपांची उपलब्धता आणि उत्तम...
0 comments


आ.शिरीष चौधरीच्या नागपुरातील कव्वालीची चर्चा महायुती सरकारच्या ढोंगी कारभारावर काँग्रेसचा निशाणा
आ.शिरीष चौधरीच्या नागपुरातील कव्वालीची चर्चा महायुती सरकारच्या ढोंगी कारभारावर काँग्रेसचा निशाणा
0 comments


ग्रामीण भागाच्या विकासासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करा-ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
राज्यस्तरीय कार्यशाळा : पुणे दि.२४ : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविण्यात येत असून अधिकाऱ्यांनी...
0 comments


राजकारणातील प्रस्थापितांचे ‘मक्ते’ उद्ध्वस्त केलेला ‘दादा’
- सुरेश उज्जैनवाल जातीपातीच्या राजकारणाचा बोलबाला सर्वत्र असतो आणि जातिगत प्राबल्याच्या बळावर सत्तेची सर्व क्षेत्रे आपल्याच हाती राहावीत...
0 comments


आ.शिरीषदादा चौधरी यांची आग्रही भूमिका :कृषी विषयाचा शालेय शिक्षणात समावेशासाठी घेतली आढावा बैठक
रावेर - कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागाने स्वीकारल्यानंतर याबाबत कृषी शिक्षण...
0 comments


प्रवीण गेडाम राज्याचे नवे कृषी आयुक्त : कार्यक्षम-धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख
ग्रामगौरव वृत्त | पुणे - राज्याचे नवे कृषी आयुक्त म्हणून आयएएस प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे कृषी आयुक्त सुनील...
0 comments


७६ वा स्वातंत्र्यदिन : विशेष संपादकीय
आता गरज गावांसाठी ‘स्मार्ट' व मोठ्या उपाययोजनांची ! भारतातील पहिले स्मार्ट गाव राजस्थानचे धानोरा.इको नीड्स फाऊंडेशन विकसित केलेले हे गाव...
0 comments


प्रगतिशील लेखक संघाची पुणे जिल्हा कार्यकारिणी जाहीरमोहिनी कारंडे जिल्हाध्यक्ष
पुणे - प्रगतिशील लेखक संघाची पुणे जिल्हा कार्यकारिणी निवडीची बैठक नुकतीच एस.एम.जोशी फाउंडेशन पुणे येथे घेण्यात आली. बैठकीत संघाच्या पुणे...
0 comments


ना. धों. महानोर : ग्रामीण जीवनाशी इमाने नाते सांगणारा नव्हे, खरे जगणारा रानकवी...
मृत्यू हे जीवनाचं वास्तव,पण जगणं इतरांसाठी आनंददायी करण्याचं सामर्थ्य अथवा प्रतिभा फार थोड्याच्यांच वाट्याला येतात,त्यात कविवर्य पद्मश्री...
0 comments


विठ्ठल नामाची शाळा भरली ! अन् आमदाराची जीवननौका तरली !!
शिरीषदादा यांची विस्मयकारक आपबिती.... रावेर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिरीषदादा मधुकरराव...
0 comments


जाखले गाव : महिला सन्मानाचा अनोखा जागर
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील दुष्काळावर लोकसहभागातून भगीरथ प्रयत्नाने मात करीत जलश्रीमंत झालेल्या जाखले गावाने एक नवा...
0 comments


माय ग्राम : शोध ग्रामीण महाराष्ट्राचा ग्रामविकासाचे प्रतिबिंब दाखवणारा अभिनव उपक्रम
ग्रामविकासाची आंतरिक तळमळ असलेल्या आणि त्यासाठी तनमन वेचून गावपातळीवर उत्तम कार्य करणाऱ्या मातीशी जोडलेल्या कार्यकर्त्यांचे नाव बहुधा...
0 comments


प्रियदर्शनी बचत गट : शाबूत होता कणा, उभे केले अनेक जना !
एका समृद्ध घरावर अचानक आलेली बिकट आर्थिक परिस्थिती आणि व्यसनाधीन झालेला घरचा ज्येष्ठ कर्ता पुरुष. अशा परिस्थितीतून काही मार्ग निघेल का...
0 comments


ग्राम विकासाचा विधायक कार्यक्रम
प्रत्येक ग्राम म्हणजे सर्वसत्ताधीश अशी पंचायत झाली पाहिजे. प्रत्येक ग्राम हे स्वयंपूर्ण आणि आपला सर्व कारभार चालविण्यास समर्थ असले...
0 comments


बोकळझरची स्मार्ट भरारी, गाव झाले विविध पुरस्कारांचे मानकरी
महापुराच्या संकटावर मात, सर्वांना घरकुल, शिक्षणाच्या सुविधा आणि बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण असं सर्वांगीण विकासाचे व्हिजन...
0 comments


वाडीचं झालं गाव, आता खातंय भाव !
गाव करी ते राव न करी अशी आपल्याकडे म्हण आहे. पण कुठून तरी एक राव गुरुजी बनून येतो. पण झक मारली अन सरकारी नोकरी पत्करली असे गावातली...
0 comments


समाज वाचणारा अवलिया : डॉ. प्रताप केशवराव
बांध शेतांचा असतो, वेस दोन गावांची असते. आरोग्याचे प्रश्नही कायम वेशीला टांगलेले. ग्रामीण भारतात तर आरोग्याच्या प्रश्नाला घेऊन ग्रामीण...
0 comments
bottom of page